amravatinews
-
अमरावतीत बिबट्यांचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, विधानसभेत मुद्दा उपस्थित
अमरावती शहरात बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडाळी, मंगलधाम, एसआरपीएफ कॅम्पसह अनेक भागांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून…
Read More » -
बडनेऱ्यात वीज वितरण कंपनीवर गंभीर आरोप; महिला कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे नागरिक संतप्त
बडनेरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) च्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका…
Read More » -
अमरावती मनपाच्या बजेटवर सखोल चर्चा; नागरिकाभिमुख विकासावर भर
अमरावती महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अमरावती महानगरपालिका ची स्थायी समिती बैठक पार पडली. ही बैठक स्व. सुदामकाका…
Read More » -
विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; आकडेवारीत विसंगती, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप
विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीत मोठी विसंगती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिशाभूल…
Read More » -
मोर्शीत ‘स्कॅट अॅनालिसिस रिसर्च लॅब’चे उद्घाटन; वन्यजीव अभ्यासासाठी महत्त्वाचे पाऊल
मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय मध्ये ‘स्कॅट अॅनालिसिस रिसर्च लॅब’ची स्थापना करण्यात आली असून, वन्यजीव अभ्यासासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात…
Read More » -
अमरावतीत गॅस टंचाई; सिलेंडर ब्लॅकमार्केटिंगचे आरोप, नागरिक संतप्त
अमरावती शहरात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत असून, काही एजन्सीकडून ब्लॅकमार्केटिंग होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.…
Read More » -
अमरावतीत अवैध होर्डिंग्सचा सुळसुळाट; आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली? प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
अमरावती शहरात प्रशासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही…
Read More » -
धामणगावात चना खरेदीवरून गोंधळ; प्रहारचा आरोप, काही काळ प्रक्रिया ठप्प
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे चना खरेदी प्रक्रियेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक…
Read More » -
अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे…
Read More »