DharaShiv
-
मराठवाड्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; बियाणे उगवले नाही, उगवलेल्या पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव
दुबार पेरणीचा वाढता खर्च; नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी धाराशिव/लातूर | प्रतिनिधी मराठवाड्यात उशिराने झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी…
Read More » -
राज्यात पुन्हा सक्रिय झाला मान्सून; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई | प्रतिनिधी राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा…
Read More » -
जून अर्धा संपला तरी धाराशिव तहानलेलाच! १२८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट; १२ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
धाराशिव जिल्ह्यात जून महिना अर्धा संपत आला तरी पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याची चाहूल लागूनही जिल्ह्यातील…
Read More » -
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी
मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)…
Read More » -
धाराशिवच्या उमरग्यात विजेचा शॉक लागून इंजिनीयर युवकाचा मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात विजेचा शॉक लागून एका इंजिनीयर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजित नारायण शिंदे…
Read More » -
धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; १६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील तब्बल १६ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून नागरिकांना पिण्याच्या…
Read More » -
धाराशिवमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात अखेर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या धाराशिवकरांना…
Read More » -
अधिकारी हवा तर असा! वडिलांच्या निधनानंतरही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मैनाक घोष
धाराशिव : मराठवाडा आणि सोलापूर परिसरात आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेकडो कुटुंबं उघड्यावर आली असून, स्थानिक प्रशासन,…
Read More » -
काम करतो ना त्याचीच XX’; पूरग्रस्त शेतकऱ्यावर अजित पवारांचा संताप – “आम्ही काय गोट्या खेळायला आलोय?”
धाराशिव : पूराने त्रस्त झालेल्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वेदनांना समजून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यात…
Read More » -
बांधावर घातलेल्या तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव; ऊसाच्या संरक्षणासाठी सोडला होता विद्युत प्रवाह
शेतात लागवड केलेल्या पिकांचे वन्य प्राणी तसेच रान डुक्कर मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात, हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून तारेचे कंपाउंड…
Read More »