agriculture
-
पावसाअभावी सोयाबीन करपले; शेतकऱ्यांचा संताप शेतातच पेटला
पांगरा बंदी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी केली; हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी वाशिम : मालेगाव…
Read More » -
कारंजा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिके करपण्याच्या मार्गावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कारंजा | प्रतिनिधी कारंजा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून…
Read More » -
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट
महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाची दडी; सोयाबीन, तूर आणि कापूस पिके वाळली, पंचनामे आणि नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी वाशिम : वाशिम जिल्ह्यात…
Read More » -
गोंदियात ई-पिक पाहणीला सुरुवात; अर्जुनी-मोरगाव आणि सडक अर्जुनीत २५५ सर्वेक्षकांची फौज सज्ज
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पिकांची अचूक डिजिटल नोंद होणार; पीकविमा, नुकसानभरपाई आणि शासकीय योजनांसाठी नोंद महत्त्वाची गोंदिया : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेतातील…
Read More » -
ऐन सणासुदीत केळीचे भाव कोसळले; उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
दोन महिन्यांपूर्वी ३ हजारांवर असलेला दर आता ११०० ते १२०० रुपयांवर; व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप नांदेड : ऐन सणासुदीच्या…
Read More » -
कपाशीवर मावा-तुडतुडेचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांची चिंता वाढली
रसशोषक किडींचा वाढता धोका; पानांवर पिवळेपणा, पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता यवतमाळ | दुर्गेश कान्हु प्रस्तावना :यवतमाळ जिल्ह्यात कपाशी पिकावर…
Read More » -
पावसाने दडी मारल्याने कारंज्यात पिके संकटात; बळीराजाची चिंता वाढली
१५ ते २० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; कापसाची वाढ खुंटली, सोयाबीनमध्ये फुलगळ, विहिरींची पाणीपातळीही खालावली वाशिम | प्रतिनिधी कर्ज काढलं… बी-बियाणं…
Read More » -
अमरावतीत कामगार-शेतकरी संघटनांचे जेलभरो आंदोलन
महागाई, बेरोजगारी आणि जनविरोधी धोरणांविरोधात आक्रमक भूमिका; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन अमरावती | प्रतिनिधी कामगार, शेतकरी आणि जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ अमरावतीत…
Read More » -
युरियासाठी शेतकऱ्यांची फरफट; भंडाऱ्यात खतांचा प्रश्न गंभीर
कृषी विभागाचा पुरेशा साठ्याचा दावा, मात्र काही केंद्रांवर युरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती होत असल्याचा आरोप भंडारा | प्रतिनिधी भंडारा…
Read More » -
रामटेकमध्ये किसान जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांच्या ९ मागण्यांसाठी सरकारला इशारा
खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात मोर्चा; हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन रामटेक | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रामटेकमध्ये…
Read More »