agriculture
-
पावसाअभावी नांदेडमध्ये सोयाबीन पीक संकटात
अर्धापूर तालुक्यातील शेलगावातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची भीती; कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी अर्धापूर (नांदेड) | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील…
Read More » -
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय
‘शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे’ म्हणत थकीत वीजबिल माफीची घोषणा; ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांना दिलासा मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना…
Read More » -
निकृष्ट सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हा; यवतमाळातील शेतकऱ्यांची फसवणूक उघड
शासकीय तपासणीत बियाणे अप्रमाणित आढळले; बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध बाभूळगाव पोलिसांत गुन्हा यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट…
Read More » -
नांदेडमध्ये पावसाने घेतली विश्रांती; खरीप हंगाम संकटात, शेतकऱ्यांची वाढली चिंता
आठ-दहा दिवसांपासून पावसाचा खंड; पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार, दुबार पेरणीचे संकट नांदेड | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात मागील आठ ते…
Read More » -
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चांदूर रेल्वेत एसडीओ कार्यालयावर मोर्चा
उगवण न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; नुकसानभरपाई आणि दोषींवर कारवाईची मागणी अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात कथित…
Read More » -
वाशिममध्ये पावसाच्या खंडामुळे खरिपाची पिके संकटात
सोयाबीन, हळदसह अन्य पिके कोमेजू लागली; शेतकऱ्यांची चिंता वाढली वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने…
Read More » -
मराठवाड्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; बियाणे उगवले नाही, उगवलेल्या पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव
दुबार पेरणीचा वाढता खर्च; नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी धाराशिव/लातूर | प्रतिनिधी मराठवाड्यात उशिराने झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी…
Read More » -
‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यावर शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट; नुकसानभरपाई व चौकशीची मागणी अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यासह विविध भागांतील शेतकऱ्यांनी…
Read More » -
शेतात वर्षभरापासून पाणी साचल्याने शेतीचे तलावात रूपांतर; संतप्त शेतकऱ्यांचा इच्छामरणाचा इशारा
मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारातील शेतकऱ्यांचा आरोप; पाण्याचा निचरा न झाल्याने हळद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे मोठे नुकसान बुलढाणा…
Read More » -
सोयाबीनची उगवण न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
गाडेगाव, अलमडोह परिसरातील शेतकरी संतप्त; पंचनामा, बियाण्यांची तपासणी आणि नुकसानभरपाईची मागणी वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील गाडेगाव, अलमडोह आणि परिसरातील…
Read More »