agriculture
-
“अवकाळी पावसाचा कहर! नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनदोस्त; अर्धापूर तालुका सर्वाधिक प्रभावित”
नांदेड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा कहर… नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अक्षरशः संकटाचे ठरले आहेत. तीन दिवसांपासून…
Read More » -
नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर! शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त; अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक फटका
नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार…
Read More » -
गावरान आंबा नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर; रावेर तालुक्यात आमराईंचा लोप
जळगाव : ग्रामीण भागाची ओळख असलेला गावरान आंबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र रावेर तालुक्यात दिसून येत आहे. एकेकाळी…
Read More » -
जंगलाच्या कुशीत स्वावलंबनाची नवी पहाट; किरंगी सर्रा गावात मशरूम उत्पादनातून महिलांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या किरंगी सर्रा या दुर्गम गावात मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी कहाणी घडताना…
Read More » -
भारतात खत संकटाचे सावट? पश्चिम आशियातील तणावाचा शेतकऱ्यांवर परिणाम
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या कृषी क्षेत्रावरही दिसू लागला असून खतांच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर दबाव…
Read More » -
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची एंट्री; रोबोट, ड्रोन आणि स्प्रेअर्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
नवी दिल्ली :शेती क्षेत्रात वाढत्या मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा प्रभावी पर्याय ठरत असून आता रोबोट, ड्रोन आणि…
Read More » -
विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; आकडेवारीत विसंगती, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप
विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीत मोठी विसंगती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिशाभूल…
Read More » -
नागपूर जिल्ह्यात गव्हाच्या शेताला भीषण आग; ६५-७५ एकर पीक जळून खाक
नागपूर जिल्हा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारशिवनी तालुका येथील टेकडी परिसरात गव्हाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे…
Read More » -
धामणगावात चना खरेदीवरून गोंधळ; प्रहारचा आरोप, काही काळ प्रक्रिया ठप्प
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे चना खरेदी प्रक्रियेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक…
Read More » -
अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे…
Read More »