agriculture
-
कामरगाव नाफेड केंद्रावर ‘कमिशन’चा खेळ? व्यापाऱ्यांचा माल पहाटेच खरेदी, शेतकऱ्यांना मात्र रिकाम्या हाताने परत!
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाच्या…
Read More » -
अडोळीतील शेतकरी आंदोलनाला तात्पुरता विराम; रविकांत तुपकरांचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम
वाशिम | प्रतिनिधीवाशिम जिल्ह्यातील अडोळी परिसरात कर्जमाफी आणि पीकविम्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. शेतकरी नेते…
Read More » -
पारंपरिक शेतीला रामराम! नांदेडच्या शेतकऱ्याने केशर आंब्यातून कमावले लाखोंचे उत्पन्न
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी बातमी समोर आली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत अर्धापुर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी फिरोज खान…
Read More » -
वीजतार तुटून मक्याच्या शेताला आग; रावेरच्या वाघोडमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान
रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य वीजवाहिनीचा तार तुटून पडल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मक्याचे पीक जळून…
Read More » -
“आमचं गाव विकत घ्या… नाहीतर इच्छामरण द्या!” – वाशिममधील शेतकऱ्यांचा आक्रोश टोकाला
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावात शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी थेट आंदोलनाचा…
Read More » -
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा कहर केला असून, शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात…
Read More » -
“अवकाळी पावसाचा कहर! नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनदोस्त; अर्धापूर तालुका सर्वाधिक प्रभावित”
नांदेड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा कहर… नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अक्षरशः संकटाचे ठरले आहेत. तीन दिवसांपासून…
Read More » -
नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर! शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त; अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक फटका
नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार…
Read More » -
गावरान आंबा नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर; रावेर तालुक्यात आमराईंचा लोप
जळगाव : ग्रामीण भागाची ओळख असलेला गावरान आंबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र रावेर तालुक्यात दिसून येत आहे. एकेकाळी…
Read More » -
जंगलाच्या कुशीत स्वावलंबनाची नवी पहाट; किरंगी सर्रा गावात मशरूम उत्पादनातून महिलांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या किरंगी सर्रा या दुर्गम गावात मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी कहाणी घडताना…
Read More »