Washim
-
वाशिममध्ये पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त; शेतकऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
४५ ते ५० दिवस पावसाने दडी मारल्याचा दावा; हेक्टरी एक लाखांची मदत, पीक विमा आणि कर्जमाफीची मागणी वाशिम : वाशिम…
Read More » -
पावसाने दडी मारल्याने पिके वाळली; राजुरात सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
४५ ते ५० दिवसांपासून पाऊस नसल्याचा दावा; पंचनामे, कोरडा दुष्काळ आणि हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी वाशिम :…
Read More » -
कामरगावात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी वेधले लक्ष; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला कारंजा लाड : श्री क्षेत्र…
Read More » -
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचा आरोप; शिक्षकाला अटक
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई; अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिल्याचा विद्यार्थिनींचा आरोप वाशिम : वाशिम तालुक्यातील एका जिल्हा परिषद…
Read More » -
वीजपुरवठ्याच्या समस्येवर शेतकऱ्यांचा उद्रेक; चिखली वीज उपकेंद्रात ठिय्या आंदोलन
घोटा, व्याड, चिखली आणि कवठा परिसरातील अनियमित वीजपुरवठ्याचा फटका; मध्यरात्री अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे वाशिम : रिसोड तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर…
Read More » -
पावसाअभावी सोयाबीन करपले; शेतकऱ्यांचा संताप शेतातच पेटला
पांगरा बंदी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी केली; हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी वाशिम : मालेगाव…
Read More » -
मालेगाव तालुक्यात सिलेंडर स्फोटानंतर भीषण आग; चार घरे जळून खाक
बोरगावमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होताच आगीने घेतले रौद्ररूप; चार कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान, मोटारसायकलही जळाली वाशिम : मालेगाव तालुक्यातील बोरगाव…
Read More » -
कारंजा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिके करपण्याच्या मार्गावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कारंजा | प्रतिनिधी कारंजा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून…
Read More » -
लेखी आश्वासनानंतर धनज बुजुर्गमधील आमरण उपोषणाची सांगता
आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे ठोस आश्वासन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहसचिवांच्या मध्यस्थीला यश कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग येथे…
Read More » -
कामरगावच्या मुख्य रस्त्यावर अडीच महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य
पथदिवे बंद असल्याने अपघातांचा धोका वाढला; चोऱ्यांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कामरगाव | प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज अमरावती…
Read More »