Washim
-
वाशिम तापलं! एप्रिलमध्येच ४३ अंशांचा तडाखा; उष्माघाताच्या रुग्णांत वाढ
वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून तापमान तब्बल ४३ अंशांच्या जवळ…
Read More » -
वाशिममध्ये मूलभूत सुविधांसाठी लढा! स्मशानभूमीसाठी तरुणाचं आमरण उपोषण
“न्यायासाठी लढणं म्हणजे काय असतं…” याचं जिवंत उदाहरण वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.रिसोड तालुक्यातील बोरखेडी गावात एक अत्यंत गंभीर आणि…
Read More » -
वाशिममध्ये इंधन टंचाईचं संकट; ‘नो स्टॉक’मुळे शेती ठप्प, शेतकरी अडचणीत
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा…
Read More » -
पाण्यासाठी वणवण… नीलगायी विहिरीत पडल्या; वनविभागाने दिले जीवदान
वाशिम : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसत आहे. वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी शिवारात…
Read More » -
सरकारी काम करत असताना बीएलओवर हल्ला! रिसोडमध्ये संतापजनक प्रकार
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात सरकारी कामकाज पार पाडत असलेल्या कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
Read More » -
“आमचं गाव विकत घ्या… नाहीतर इच्छामरण द्या!” – वाशिममधील शेतकऱ्यांचा आक्रोश टोकाला
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावात शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी थेट आंदोलनाचा…
Read More » -
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा कहर केला असून, शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात…
Read More » -
उमरदरी गावात मोबाईल टॉवरला आग; नेटवर्क सेवा ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वाशिम (मालेगाव तालुका) | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील उमरदरी गावात JO कंपनीच्या मोबाईल टॉवरमध्ये अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना…
Read More » -
“कामरगावात गादी कारखान्याला भीषण आग! काही क्षणात बाजारपेठ धोक्यात; ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ”
कामरगाव कामरगावातील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीने काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण केलं. गादी तयार करणाऱ्या एका कारखान्यातून अचानक धूर…
Read More » -
“नळातून ‘गटारगंगा’! कामरगावात दूषित पाण्याचा कहर; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न”
कामरगाव नळातून स्वच्छ पाणी येण्याऐवजी जर गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर ही केवळ गैरसोय नाही… तर नागरिकांच्या जीवाशी थेट…
Read More »