AgriculturalCrisis
-
agriculture
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा कहर केला असून, शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात…
Read More » -
agriculture
“अवकाळी पावसाचा कहर! नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनदोस्त; अर्धापूर तालुका सर्वाधिक प्रभावित”
नांदेड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा कहर… नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अक्षरशः संकटाचे ठरले आहेत. तीन दिवसांपासून…
Read More » -
agriculture
नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर! शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त; अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक फटका
नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार…
Read More » -
citynews
अवकाळी पावसाचा वाशिममध्ये कहर; गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक गावांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे…
Read More » -
agriculture
भारतात खत संकटाचे सावट? पश्चिम आशियातील तणावाचा शेतकऱ्यांवर परिणाम
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या कृषी क्षेत्रावरही दिसू लागला असून खतांच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर दबाव…
Read More » -
agriculture
विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; आकडेवारीत विसंगती, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप
विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीत मोठी विसंगती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिशाभूल…
Read More » -
agriculture
नागपूर जिल्ह्यात गव्हाच्या शेताला भीषण आग; ६५-७५ एकर पीक जळून खाक
नागपूर जिल्हा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारशिवनी तालुका येथील टेकडी परिसरात गव्हाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे…
Read More » -
agriculture
धामणगावात चना खरेदीवरून गोंधळ; प्रहारचा आरोप, काही काळ प्रक्रिया ठप्प
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे चना खरेदी प्रक्रियेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक…
Read More » -
agriculture
अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे…
Read More » -
citynews
नांदेडच्या अर्धापूरमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान
नांदेड जिल्हा मधील अर्धापूर तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला आहे. काढणीस आलेली ज्वारी…
Read More »