Latest News
-
agriculture
कामरगाव नाफेड केंद्रावर ‘कमिशन’चा खेळ? व्यापाऱ्यांचा माल पहाटेच खरेदी, शेतकऱ्यांना मात्र रिकाम्या हाताने परत!
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाच्या…
Read More » -
citynews
१५ मिनिटांत १५ कोटींची दरोडेखोरी! सिंगरौलीत बँक ऑफ महाराष्ट्रवर पाच सशस्त्र दरोडेखोरांचा थरारक हल्ला
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी घडलेल्या धाडसी बँक दरोड्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. बैढन परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र…
Read More » -
amravati
परतवाड्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; व्हायरल व्हिडिओंनंतर तातडीच्या कारवाईची मागणी
अमरावती | प्रतिनिधीअमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ…
Read More » -
Buldhana
अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याचे दर घसरले; ग्राहकांना मोठा दिलासा
अखेर आठवडाभराच्या सातत्याने वाढीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट…
Read More » -
Amravati
अमरावतीत शिक्षक मेळावा आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटप; मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी राहणार उपस्थित
अमरावती | प्रतिनिधीअमरावती विभागातील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा विभागीय शिक्षक मेळावा, सत्कार समारंभ आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट कार्यक्रम रविवारी, १९…
Read More » -
citynews
“देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न”; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल, विधेयकाला ‘राष्ट्रविरोधी’ ठरवलं
नवी दिल्ली | प्रतिनिधीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकावर जोरदार टीका करत, हे विधेयक “राष्ट्रविरोधी…
Read More » -
Accident News
माहूरमध्ये भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात; चालकासह ८ जण गंभीर जखमी
नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यातील माहूर येथील प्रसिद्ध श्री दत्त शिखर संस्थान परिसरात भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात झाला असून, चालकासह आठ…
Read More » -
agriculture
अडोळीतील शेतकरी आंदोलनाला तात्पुरता विराम; रविकांत तुपकरांचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम
वाशिम | प्रतिनिधीवाशिम जिल्ह्यातील अडोळी परिसरात कर्जमाफी आणि पीकविम्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. शेतकरी नेते…
Read More » -
Chhatrapati Sambhaji Nagar
सोलेगावात रस्त्याच्या वादातून दोनदा रक्तरंजित संघर्ष; काठ्या-कुऱ्हाडींचा मारा, ९ जणांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधीगंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे सामाईक शेतरस्ता आणि बांधावरील मातीच्या कारणावरून दोन गटांमध्ये भीषण संघर्ष झाला. गुरुवारी सकाळी…
Read More »
