farmer
-
Amravati Gramin
वणी बेलखेड्यात तान्हा पोळ्याचा उत्साह; चिमुकल्यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या!
मातीच्या बैलांसह बोलके देखावे ठरले आकर्षण; शेतमालाला भाव, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि वन्यप्राण्यांचा त्रासावर विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष चांदूर बाजार :…
Read More » -
agriculture
पावसाअभावी सोयाबीन करपले; शेतकऱ्यांचा संताप शेतातच पेटला
पांगरा बंदी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी केली; हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी वाशिम : मालेगाव…
Read More » -
agriculture
गोंदियात ई-पिक पाहणीला सुरुवात; अर्जुनी-मोरगाव आणि सडक अर्जुनीत २५५ सर्वेक्षकांची फौज सज्ज
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पिकांची अचूक डिजिटल नोंद होणार; पीकविमा, नुकसानभरपाई आणि शासकीय योजनांसाठी नोंद महत्त्वाची गोंदिया : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेतातील…
Read More » -
agriculture
ऐन सणासुदीत केळीचे भाव कोसळले; उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
दोन महिन्यांपूर्वी ३ हजारांवर असलेला दर आता ११०० ते १२०० रुपयांवर; व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप नांदेड : ऐन सणासुदीच्या…
Read More » -
citynews
समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतल्या, योग्य मोबदला नाही; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
बाधित शेतकऱ्यांची एकरी १ कोटी रुपये भरपाईची मागणी; मागणी पूर्ण होईपर्यंत विरोध सुरू ठेवण्याचा इशारा नांदेड | प्रतिनिधी नांदेड-जालना समृद्धी…
Read More » -
agriculture
युरियासाठी शेतकऱ्यांची फरफट; भंडाऱ्यात खतांचा प्रश्न गंभीर
कृषी विभागाचा पुरेशा साठ्याचा दावा, मात्र काही केंद्रांवर युरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती होत असल्याचा आरोप भंडारा | प्रतिनिधी भंडारा…
Read More » -
agriculture
रामटेकमध्ये किसान जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांच्या ९ मागण्यांसाठी सरकारला इशारा
खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात मोर्चा; हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन रामटेक | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रामटेकमध्ये…
Read More » -
agriculture
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय
‘शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे’ म्हणत थकीत वीजबिल माफीची घोषणा; ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांना दिलासा मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना…
Read More » -
agriculture
शेतात वर्षभरापासून पाणी साचल्याने शेतीचे तलावात रूपांतर; संतप्त शेतकऱ्यांचा इच्छामरणाचा इशारा
मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारातील शेतकऱ्यांचा आरोप; पाण्याचा निचरा न झाल्याने हळद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे मोठे नुकसान बुलढाणा…
Read More » -
agriculture
सोयाबीनची उगवण न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
गाडेगाव, अलमडोह परिसरातील शेतकरी संतप्त; पंचनामा, बियाण्यांची तपासणी आणि नुकसानभरपाईची मागणी वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील गाडेगाव, अलमडोह आणि परिसरातील…
Read More »