citynews
-
अमरावतीत मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; कारवाई की केवळ दिखावा? लाखोंचा खर्च, परिणाम मात्र शून्य!
अमरावतीत महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बडनेरा परिसरात मोठ्या गाजावाजात राबवण्यात आलेल्या या कारवाईनंतर प्रशासनाने अतिक्रमण…
Read More » -
शिवसेनेत जाणार बच्चू कडू? पत्रकार परिषदेत मोठा खुलासा; ‘या’ अटींवरच होणार निर्णय
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अखेर मौन सोडले…
Read More » -
सिटी न्यूजचा इम्पॅक्ट! पन्नालाल नगरात प्रशासन जागं, सफाईला सुरुवात; पण अर्धवट स्वच्छतेवर नागरिक नाराज
अमरावती शहरातील पन्नालाल नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी अक्षरशः हैदोस माजवला होता. सिटी न्यूजने या गंभीर समस्येचा पर्दाफाश करताच प्रशासन हलले,…
Read More » -
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात
उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य जलसंकट लक्षात घेता, मुंबईत…
Read More » -
गुजरातमध्ये भीषण अपघात; भरधाव बसची व्हॅनला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव खासगी बसने प्रवासी व्हॅनला मागून जोरदार धडक दिल्याने सहा जणांचा…
Read More » -
नागपूरात ‘चमत्कार’ विरुद्ध ‘विज्ञान’ आमनेसामने; धिरेंद्र शास्त्री–श्याम मानव वादाने घेतला उग्र वळण
नागपूरमध्ये सध्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन…
Read More » -
अमरावतीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम; रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना मदतीचा हात
अमरावतीत सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त युवा स्वाभिमान पक्ष आणि…
Read More » -
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून बुलढाण्यात वाद चिघळला; वाचन आंदोलन, पोलिस कारवाईनंतर राज्यभर तणाव
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच विषय चर्चेत आहे — ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात मोठा वाद पेटला असून, बुलढाण्यात या…
Read More » -
जालन्यात हृदयद्रावक आग! भोकरदन तालुक्यात गोठा जळून खाक; चार जनावरांचा होरपळून मृत्यू
जालन्यातील भोकरदन तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावडा गावातील शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू…
Read More » -
अमरावतीत उष्णतेचा कहर; बडनेरा मोदी रुग्णालय उष्माघातासाठी सज्ज, तात्काळ उपचारांची व्यवस्था
अमरावतीत वाढत्या उष्णतेने नागरिकांचे हाल होत असताना आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच बडनेरा येथील…
Read More »