agriculture
-
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; बदनापूर तालुक्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका…
Read More » -
बीडमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा; केज तालुक्यातील केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बीड जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. विशेषतः केज तालुक्यातील युसुफ वडगाव आणि सादोळा परिसरातील…
Read More » -
पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका, ट्रॅक्टर मशागतीचे वाढले दर, पेरणीपूर्वीच बळीराजाची वाढली चिंता
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका आता थेट बळीराजाला बसताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीच्या दरात वाढ…
Read More » -
कांद्याला भाव मिळत नसल्याने समृद्धी महामार्गावर शिवसेना (ठाकरे गट)चा चक्का जाम
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर जोरदार…
Read More » -
गडचिरोलीतील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
गडचिरोली जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने खरीप हंगाम 2026-27 साठी विविध पिकांच्या…
Read More » -
अमरावतीत कांद्याला कवडीमोल भाव; प्रति किलो दर ५ रुपयांवर, उत्पादन खर्चही निघेना
अमरावती जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली. चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि सिंचनावर मोठा खर्च…
Read More » -
रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; हापूस आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शनिवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल…
Read More » -
कांद्याला कवडीमोल दर; संतप्त शेतकऱ्याने पेटवला कांदा, महाराष्ट्रातील उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. प्रचंड मेहनत, वाढते उत्पादन खर्च आणि अनिश्चित हवामानाचा सामना…
Read More » -
वाशिममध्ये अवकाळीचा तडाखा; हळद भिजली, केळीची बाग उद्ध्वस्त, शेतकरी संकटात
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात निसर्गाच्या अवकाळी कहराने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला…
Read More » -
२७ एप्रिलपासून खत–बियाणे विक्रेत्यांचा राज्यव्यापी बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी २७ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत बंदचा इशारा…
Read More »