india
-
citynews
२७ एप्रिलला देशभर ‘गो सन्मान दिवस’; जनजागृतीसाठी राष्ट्रव्यापी अभियान
देशभरात येत्या २७ एप्रिल रोजी ‘गो सन्मान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, या निमित्ताने राष्ट्रव्यापी जनजागरण अभियान राबवण्यात…
Read More » -
citynews
दिल्लीतील धक्कादायक गुन्हा; आयआरएस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी माजी नोकर अटकेत
दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. राहुल मीणा (वय २३) असे आरोपीचे…
Read More » -
citynews
नशाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग तस्करांच्या घरांवर ‘पिवळा पंजा’
जम्मू : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात वाढत्या नशा व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. ड्रग तस्करांविरोधात कडक पावले…
Read More » -
citynews
केरळमधील फटाके कारखाना स्फोटप्रकरणी विशेष तपास पथक; त्रिशूर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मुंडथिकोडे येथे फटाके बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी…
Read More » -
citynews
कोडगूमधील होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार; कर्मचारी आणि मालक अटकेत
कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कुट्टा येथील एका होमस्टेमध्ये राहणाऱ्या अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात…
Read More » -
citynews
‘हर हर महादेव’च्या जयघोषात केदारनाथ धामाचे दरवाजे खुले; मुख्यमंत्र्यांनी केली पूजा
उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामाचे दरवाजे बुधवारी सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक विधी आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात…
Read More » -
Accident News
करीमनगर बायपासवर बस-लॉरीची भीषण धडक; १२ प्रवासी जखमी
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस आणि लॉरीमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात कोठीरामपूर बायपास रोडवर…
Read More » -
citynews
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. रामनगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावर बस खोल दरीत कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला…
Read More » -
citynews
मणिपूर पुन्हा हिंसाचाराच्या विळख्यात; ५ जणांचा मृत्यू, अद्याप एकाही आरोपीला अटक नाही
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराने डोके वर काढले असून, ७ एप्रिलपासून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही…
Read More »
