Amravati
-
अमरावतीत उन्हाचा तडाखा वाढला; तापमान 38° पार, रस्ते झाले ओस पडले!
अमरावती शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने पुन्हा एकदा 38 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला आहे. प्रखर उन्हामुळे दुपारच्या…
Read More » -
बडनेरात आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी; समता चौकात उत्साहाची लगबग
बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बडनेरातील समता चौकात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाची जयंती…
Read More » -
अमरावतीत स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल; तानाजी चौक ‘कचरा गल्ली’ बनला!
अमरावती : शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे दावे केले जात असताना, प्रभाग क्रमांक ७ मधील वास्तव मात्र पूर्णतः वेगळे चित्र…
Read More » -
इर्विन रुग्णालयाबाहेर कचऱ्याचा डोंगर; प्रशासन झोपेत? नागरिक संतप्त!
अमरावती : शहर स्वच्छतेचे दावे एकीकडे केले जात असताना, दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातील इर्विन शासकीय रुग्णालय परिसरात घाणेरडी परिस्थिती समोर…
Read More » -
“रुग्णांच्या हालअपेष्टांवर संताप; मोदी हॉस्पिटलमध्ये लोकप्रतिनिधींची अचानक पाहणी!”
बडनेरा (१० एप्रिल २०२६) :बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये वाढत्या समस्यांमुळे अखेर लोकप्रतिनिधींनी थेट रुग्णालयात धडक देत परिस्थितीचा आढावा घेतला. या…
Read More » -
“धारणीतील भीषण आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!”
धारणी (१० एप्रिल २०२६) :धारणी शहरात दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक ११ मधील विज वितरण कार्यालयाच्या…
Read More » -
भातकुलीत भीषण अपघात! सुसाट ट्रॅक्टरखाली १६ वर्षीय मुलाचा मृत्यू — आरोपी फरार, पोलिसांवर प्रश्नचिन्ह
अमरावती जिल्ह्यातील भातकुली शहर एका भीषण अपघाताने हादरले आहे. बस स्टॉप परिसरात भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने दोन युवकांना जोरदार…
Read More » -
किरकोळ वादातून खून… ३ तासांत आरोपी जेरबंद! अमरावती पोलिसांची धडक कारवाई
अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे किरकोळ वादातून ४६ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, या प्रकरणात…
Read More » -
अमरावतीतील महत्त्वाच्या उड्डाणपुलाची पाहणी… रखडलेल्या कामाला गती देण्याची मागणी!
अमरावती, दि. ९ एप्रिल २०२६ :अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या इतवारा बाजार ते वलगाव रोड उड्डाणपुलाच्या कामाची आज प्रत्यक्ष…
Read More » -
अमरावतीत ‘किसान न्याय सत्याग्रह’ची सुरुवात… युवक काँग्रेस आक्रमक!
अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आजपासून “किसान न्याय सत्याग्रह” आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकेसोबत करण्यात आलेला करार रद्द करावा,…
Read More »