AgriculturalIssues
-
agriculture
विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; आकडेवारीत विसंगती, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप
विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीत मोठी विसंगती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिशाभूल…
Read More » -
agriculture
अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे…
Read More » -
citynews
नांदेडच्या अर्धापूरमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान
नांदेड जिल्हा मधील अर्धापूर तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला आहे. काढणीस आलेली ज्वारी…
Read More » -
agriculture
वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांची चिंता वाढली
वाशिम जिल्हा मध्ये अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी…
Read More » -
agriculture
वाघोड पिक संरक्षक संस्थेवर गंभीर आरोप; शेतकरी पुत्राची दुय्यम निबंधकांकडे तक्रार
रावेर तालुक्यातील वाघोड येथे पिक संरक्षक सहकारी संस्थेच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हरभरा पिकाच्या नुकसानीबाबत दिलेली तक्रार संस्थेने…
Read More » -
agriculture
वाघोड पिक संरक्षण संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हरभरा चोरी प्रकरणात अर्ज निकाली काढल्याचा आरोप
रावेर तालुक्यातील वाघोड येथील पिक संरक्षण संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्याच्या मुलाने चोरी झालेल्या हरभरा पिकाबाबत नुकसानभरपाईसाठी…
Read More » -
agriculture
पार्डी मक्ता येथे शेतातील आखाड्याला भीषण आग; 20 शेळ्या व कोंबड्या दगावल्या, लाखोचे नुकसान
नांदेड | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका येथील पार्डी मक्ता गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना…
Read More » -
agriculture
पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी
यावर्षी २०२५ मध्ये पश्चिम विदर्भात २००१ पासुन पहिल्यांदाच विक्रमी २००९ नापिकी ग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन ही जागतिक…
Read More » -
Latest News
आकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण; नवीन शेतरस्त्यांसाठी सुरु केली लढाई!
आकोला :- आकोला जिल्ह्यातील कारंजा (रम) आणि नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चर्चेचा विषय ठरला आहे.…
Read More »
