Social News
-
झुलेलाल जयंतीनिमित्त भव्य निशुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
अमरावती शहरात झुलेलाल जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य निशुल्क आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय…
Read More » -
लोकशाही सक्षम करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी होणे आवश्यक – डॉ. हर्षवर्धन देशमुख
विद्यापीठात संत गाडगेबाबांची दशसूत्रे व ग्रामविकासावर कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती – (दि. 23.03.2026) जर या देशाची लोकशाही सक्षम करायची असेल, तर…
Read More » -
रामनवमी निमित्त अमरावतीत मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश
अमरावती शहरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिका कडून याबाबत अधिकृत सूचना…
Read More » -
विद्यापीठात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा ‘शहीद दिन’ संपन्न
अमरावती – (23.03.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळण्यात आला. याप्रसंगी भारतीय…
Read More » -
अमरावतीत जागतिक जल दिन उत्साहात साजरा
अमरावती येथे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन अमरावती केंद्र, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अमरावती केंद्र, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन…
Read More » -
९ तासांत दिशा इंटरनॅशनल आय बँकेत दोन नेत्रदान; दु:खातूनही मानवतेचा उज्ज्वल संदेश
अमरावती येथील स्व.श्री. साहेबराव वासुदेवराव गजभिये आणि स्व.श्री. यादवराव बापूराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाने निर्माण होणाऱ्या…
Read More » -
नाल्यात अडकलेला बिबट्या वाचवला; वन विभागाची यशस्वी रेस्क्यू मोहीम
डूंगरपूर जिल्ह्यातील गोवाडी गावात नाल्यात पडून अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने यशस्वीरित्या वाचवलं आहे… या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली…
Read More » -
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; तरीही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, दर $108 प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत… मिडल ईस्ट मधील वाढत्या…
Read More » -
तीन मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू; एकाच वेळी निघालेल्या अर्थ्यांनी गाव हादरलं
बेतिया जिल्ह्यातील एका भीषण रस्ता अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे… भरधाव बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युरिया भरलेल्या ट्रकमध्ये घुसल्याने…
Read More » -
पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम: केरळमध्ये एलपीजी संकट तीव्र, अर्थव्यवस्थेवर ताण
पश्चिम आशिया मध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील केरळ राज्यात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. परदेशात काम करणाऱ्या नागरिकांच्या प्रवास…
Read More »