Latest News
-
महिला बचत गटाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक! नागपुरात महिलांची टोळी जेरबंद
नागपूर : महिलांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवत महिला बचत गटाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला…
Read More » -
अड्याळ बसस्थानकात ‘अंधारराज’! प्रवाशांची वर्दळ, पण सुरक्षेचा पूर्ण अभाव
पवनी (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावातील बसस्थानक सध्या अक्षरशः अंधारात बुडालं असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला…
Read More » -
महिला सशक्तीकरणाला नवी राजकीय दिशा! अमरावतीत ‘भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष’ची घोषणा
अमरावती : महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या लढ्याला आता नवी राजकीय दिशा मिळणार आहे. अमरावतीत महिला मुक्ती मोर्चा…
Read More » -
अमरावतीत प्रॉपर्टी वादातून थरारक खून! ६२ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या, २४ तासांत दोन्ही आरोपी जेरबंद
अमरावती : अमरावती शहरात प्रॉपर्टी वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
Read More » -
उन्हाचा कहर, पाण्याचा दुष्काळ… वाशिमच्या जंगलात वन्यजीव पाण्यासाठी व्याकूळ!
कारंजा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून, उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यजीवांवर पाण्यासाठी भटकंती…
Read More » -
वाशिममध्ये मध्यरात्री धाडसी चोरी! सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं घर फोडून १७.३० लाखांचा ऐवज लंपास
कारंजा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात मध्यरात्री थरारक चोरीची धाडसी घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी थेट सेवानिवृत्त पोलीस…
Read More » -
निकालाचा धक्का अन् आयुष्य संपलं… देवलापारमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची हृदयद्रावक आत्महत्या
रामटेक/देवलापार : बारावीच्या निकालानंतर अपयशाचा धक्का सहन न झाल्याने १८ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना देवलापार परिसरात उघडकीस…
Read More » -
हवामान वृत्त : आभाळातून दुहेरी संकट! मुंबईत उकाड्याचा तडाखा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा
मुंबई/नागपूर : राज्यात पुढील 24 तास हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळणार असून, महाराष्ट्रावर उष्णतेचा तडाखा आणि अवकाळी पावसाचं दुहेरी संकट…
Read More » -
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या बंद्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; झारखंड सरकारचा मोठा निर्णय
झारखंड सरकारने न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या दोन बंद्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मानवाधिकार आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य…
Read More »
