Amaravti Gramin
-
अमरावतीच्या मसानगंजमध्ये तीव्र पाणीटंचाई; आमदारांच्या श्रेयवादात पाणीपुरवठ्याचे काम रखडल्याचा आरोप
भीषण उन्हाळ्यात अमरावतीतील मसानगंज परिसर पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळत आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना आता या…
Read More » -
अकोल्यात ट्रॅक्टर शोरूमच्या बेसमेंटला भीषण आग; स्फोटांमध्ये दोन अग्निशमन कर्मचारी भाजले
अकोल्यातील शिवानी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर शोरूम आणि सर्व्हिस सेंटरच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात…
Read More » -
नागपुरात ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या; आरोपीची स्वतः पोलिसांना कबुली
नागपुरातील हिवरीनगर झोपडपट्टी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची…
Read More » -
विदर्भात उष्णतेचा कहर; यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून ८ जणांचा मृत्यू
विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून गेल्या ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती…
Read More » -
भोकरदन तालुक्यात बससेवेचा बोजवारा; ५५ क्षमतेच्या बसमध्ये तब्बल १२० प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
भोकरदन तालुक्यातील धावडा-वालसावंगी-भोकरदन मार्गावरील बससेवेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अवघ्या ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १२०…
Read More » -
रीवा अपघातातील साध्वींच्या मृत्यूच्या निषेधार्थ बडनेरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा
मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात जैन समाजातील दोन साध्वींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बडनेरा येथे सकल जैन समाज…
Read More » -
नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर; मुदखेड-अर्धापूरमधील केळी बागा जमीनदोस्त
नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील…
Read More » -
जालना जिल्ह्यात मिठाई दुकानातील बदाम शेकमध्ये आळ्या; ग्रामस्थांचा संताप, कठोर कारवाईची मागणी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील एका नामांकित मिठाई दुकानातील खाद्यपदार्थांमध्ये…
Read More » -
धाराशिवच्या उमरग्यात विजेचा शॉक लागून इंजिनीयर युवकाचा मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात विजेचा शॉक लागून एका इंजिनीयर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजित नारायण शिंदे…
Read More » -
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, २८ जण जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर गावालगत झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही…
Read More »