water crisis
-
Amaravti Gramin
धारणी शहरात पाणीटंचाईचा गंभीर कहर; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
धारणी (मेळघाट), प्रतिनिधी : मेळघाटातील धारणी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही…
Read More » -
Amravati
पाण्याचा सातबारा : महाराष्ट्रात प्रत्येक थेंबाचा हिशेब; जलसुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
आपल्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून समजते. मात्र आता गावात आणि शहरात नेमके किती पाणी उपलब्ध आहे, किती…
Read More » -
Bhandara
भंडाऱ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! शिवनीबांध गावात दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध गावातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावातील नागरिकांना पाण्याऐवजी विषासमान दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा गंभीर…
Read More » -
Amravati
अमरावतीच्या मसानगंजमध्ये तीव्र पाणीटंचाई; आमदारांच्या श्रेयवादात पाणीपुरवठ्याचे काम रखडल्याचा आरोप
भीषण उन्हाळ्यात अमरावतीतील मसानगंज परिसर पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळत आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना आता या…
Read More » -
citynews
रावेर तालुक्यातील वाघोडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात चक्क पक्ष्यांची पिसे, ग्रामस्थ संतप्त
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावातून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ग्रामपंचायतीकडून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात चक्क पक्ष्यांची…
Read More » -
citynews
पोमनाळा तहानलेलं! हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी धडपड; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असताना पोमनाळा गावात भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे.…
Read More » -
citynews
मेळघाटातील कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना ठरल्या फसव्या? ४२ गावांत भीषण पाणीटंचाई, भ्रष्टाचाराचे आरोप
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात राबविण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर.आर. पाणीपुरवठा योजनांबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या कागदोपत्री या…
Read More » -
citynews
इस्लापूरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. इस्लापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साठे नगर परिसरातील नागरिक…
Read More » -
citynews
“नळातून ‘गटारगंगा’! कामरगावात दूषित पाण्याचा कहर; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न”
कामरगाव नळातून स्वच्छ पाणी येण्याऐवजी जर गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर ही केवळ गैरसोय नाही… तर नागरिकांच्या जीवाशी थेट…
Read More » -
citynews
कारंजात पाणीपुरवठा बंद; थकीत वसुलीच्या कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना, महिलांचा संताप
कारंजा शहरात जीवन प्राधिकरण चा अजब कारभार समोर आला असून, थकीत पाणी बिल वसुलीच्या कारवाईचा फटका नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांनाही…
Read More »