water crisis
-
citynews
इस्लापूरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. इस्लापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साठे नगर परिसरातील नागरिक…
Read More » -
citynews
“नळातून ‘गटारगंगा’! कामरगावात दूषित पाण्याचा कहर; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न”
कामरगाव नळातून स्वच्छ पाणी येण्याऐवजी जर गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर ही केवळ गैरसोय नाही… तर नागरिकांच्या जीवाशी थेट…
Read More » -
citynews
कारंजात पाणीपुरवठा बंद; थकीत वसुलीच्या कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना, महिलांचा संताप
कारंजा शहरात जीवन प्राधिकरण चा अजब कारभार समोर आला असून, थकीत पाणी बिल वसुलीच्या कारवाईचा फटका नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांनाही…
Read More » -
Amravati
अमरावती शहरातील अनियमित पाणीपुरवठा बाबतीत शहर काँग्रेसने मजिप्राच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अमरावती :- अमरावती शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आज काँग्रेस पक्षाने जोरदार आक्रमण केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजिप्रा) कार्यालयावर शेकडो पदाधिकारी…
Read More » -
Amaravti Gramin
चिखलदरा तालुक्यात पाण्याची टंचाई – महिलांना चार ते पाच किलोमीटर पाणी भरण्यासाठी पळावे लागते
चिखलदरा :- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्याच्या तिखट तापात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. चिखलदरा तालुक्यातील मोठा गावातील महिलांना दररोज चार…
Read More » -
Amravati
अमरावतीत पाणीटंचाई! 3 दिवसांनी मिळणार पाणी | नागरिक त्रस्त
अमरावती :- अमरावतीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराची पाण्याची मागणी 252 एमएलडी आहे, मात्र सध्या केवळ 130 एमएलडी पाणीपुरवठा…
Read More » -
Latest News
साकोली विधानसभा क्षेत्र में जलापूर्ति योजनाओं को शीघ्र पूरा करने के निर्देश – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई :- भंडारा जिले के साकोली विधानसभा क्षेत्र में ७५ से ९९ प्रतिशत प्रगति पर चल रही जलापूर्ति योजनाओं को…
Read More » -
Latest News
काटेपूर्णा प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी पाणी नाही; शेतकऱ्यांमध्ये चिंता
अकोला :- शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगाम महत्त्वाचा असतो, मात्र काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी न सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटबंधारे विभागाने…
Read More » -
Latest News
जल जीवन मिशनसाठी सरपंच संघटनेचे ‘पुष्पा स्टाईल’ आंदोलन
यवतमाळ :- जल जीवन मिशनच्या कामात विलंब झाल्यामुळे आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. ‘पुष्पा स्टाईल’ साडी…
Read More »
