washim
-
citynews
वाशिम तापलं! एप्रिलमध्येच ४३ अंशांचा तडाखा; उष्माघाताच्या रुग्णांत वाढ
वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून तापमान तब्बल ४३ अंशांच्या जवळ…
Read More » -
citynews
वाशिममध्ये मूलभूत सुविधांसाठी लढा! स्मशानभूमीसाठी तरुणाचं आमरण उपोषण
“न्यायासाठी लढणं म्हणजे काय असतं…” याचं जिवंत उदाहरण वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.रिसोड तालुक्यातील बोरखेडी गावात एक अत्यंत गंभीर आणि…
Read More » -
citynews
वाशिममध्ये इंधन टंचाईचं संकट; ‘नो स्टॉक’मुळे शेती ठप्प, शेतकरी अडचणीत
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा…
Read More » -
citynews
पाण्यासाठी वणवण… नीलगायी विहिरीत पडल्या; वनविभागाने दिले जीवदान
वाशिम : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसत आहे. वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी शिवारात…
Read More » -
City Crime
सरकारी काम करत असताना बीएलओवर हल्ला! रिसोडमध्ये संतापजनक प्रकार
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात सरकारी कामकाज पार पाडत असलेल्या कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
Read More » -
agriculture
“आमचं गाव विकत घ्या… नाहीतर इच्छामरण द्या!” – वाशिममधील शेतकऱ्यांचा आक्रोश टोकाला
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावात शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी थेट आंदोलनाचा…
Read More » -
citynews
उमरदरी गावात मोबाईल टॉवरला आग; नेटवर्क सेवा ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वाशिम (मालेगाव तालुका) | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील उमरदरी गावात JO कंपनीच्या मोबाईल टॉवरमध्ये अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना…
Read More » -
citynews
“कामरगावात गादी कारखान्याला भीषण आग! काही क्षणात बाजारपेठ धोक्यात; ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ”
कामरगाव कामरगावातील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीने काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण केलं. गादी तयार करणाऱ्या एका कारखान्यातून अचानक धूर…
Read More » -
citynews
“नळातून ‘गटारगंगा’! कामरगावात दूषित पाण्याचा कहर; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न”
कामरगाव नळातून स्वच्छ पाणी येण्याऐवजी जर गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर ही केवळ गैरसोय नाही… तर नागरिकांच्या जीवाशी थेट…
Read More » -
citynews
अवकाळी पावसाचा वाशिममध्ये कहर; गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक गावांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे…
Read More »