mumbai
-
Latest News
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्यत कळविण्यात आले आहे.
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन…
Read More » -
Latest News
महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास…
Read More » -
Latest News
हनीट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा खुलासा, नाशिकची तक्रार आल्याचं फडणवीसांकडून मान्य, पण…
मुंबई : विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. गेल्या…
Read More » -
Latest News
शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त…
Read More » -
Latest News
आरोग्य सेवा योजनेच्या दरात बदल होणार – केंद्रीय मंत्री मांडविया
मुंबई : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल,…
Read More » -
Latest News
कमी पावसामुळे कोकण चिंतेत; २४ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
मुंबई : राज्यभरात जुलैमध्ये पाऊस फारसा सक्रिय नसल्याचे पूर्वानुमान देण्यात आले होते. त्यानुसार आता १७ ते २४ जुलै दरम्यानच्या आठवड्यातही…
Read More » -
Latest News
पावसाचे वाया जाणारे पाणी आता ७ गावांची तहान भागवणार
मुंबई :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात…
Read More » -
Latest News
राज ठाकरेंचा सरकारला ‘खुल्लं आव्हान’: “तुमच्या लोकांवर कारवाई करा, नाहीतर…”
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडणे अपेक्षित असणाऱ्या विधिमंडळाच्या परिसराला गुरुवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरूप आले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय…
Read More » -
Latest News
नवी मुंबई देशात तिसरी, मुंबईची सुधारणा: स्वच्छतेचा मान कोणाला?
नवी दिल्ली : स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग आठव्यांदा…
Read More » -
Latest News
मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी – मंत्री उदय सामंत
मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षात 65 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी…
Read More »