Maharashtra Politics
-
मतदार यादीत मोठा बदल? भाजपाची अमरावतीत SIR कार्यशाळा!
महाराष्ट्रात सध्या एक मोठी प्रक्रिया सुरू आहे, जी थेट तुमच्या मतदार ओळखीशी जोडलेली आहे. SIR म्हणजेच मतदार यादी पुनर्मूल्यांकन आणि…
Read More » -
ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं! आमदार प्रवीण तायडे विरुद्ध माजी मंत्री बच्चू कडू आमनेसामने
अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील राजकारण सध्या स्फोटक वळणावर पोहोचलं असून, आमदार प्रवीण तायडे आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील…
Read More » -
“अमरावतीत शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा! पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत सन्मान”
अमरावती | सिटी न्यूज विशेष रिपोर्ट अमरावती शहरात शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा भव्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला. भाजपा शिक्षक…
Read More » -
“अमरावतीत काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ सुरू! गावागावात पोहोचून थेट संवादावर भर”
अमरावती | सिटी न्यूज विशेष रिपोर्ट अमरावतीत काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी मोठी हालचाल सुरू केली आहे. ‘संघटन सृजन अभियान’च्या…
Read More » -
अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; लवकरच नुकसान भरपाई देणार – बावनकुळे यांचे आश्वासन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून बळीराजा संकटात सापडला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा…
Read More » -
आकाशवाणीवर आ. संजय खोडके यांची अर्थसंकल्पावर मुलाखत
अमरावती आकाशवाणी केंद्रात २६ मार्च २०२६ रोजी एक विशेष आणि उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळालं… स्थानिक आमदार संजय भाऊ खोडके यांनी…
Read More » -
नागपूरात राजकीय वातावरण तापणार? बावनकुळे यांचे वडेट्टीवारांना खुलं आव्हान
नागपूर : महसूल भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते विजय…
Read More » -
अमरावती मनपात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व; चार समित्यांच्या निवडी बिनविरोध
अमरावती :महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून चार महत्त्वाच्या समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. या…
Read More » -
200 फूट उंच टॉवरवर चढून आरक्षणासाठी आंदोलन!
बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर धनगर आरक्षणाचे नेते दीपक बोराडे यांनी…
Read More » -
“मताधिकार हिरावू देणार नाही”; ममता बॅनर्जींचा भाजपवर आरोप, शेवटपर्यंत लढण्याचा इशारा
कोलकाता, प्रतिनिधी :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत राज्यातील जनतेचे मताधिकार हिरावून घेण्याचा…
Read More »