weather
-
citynews
यवतमाळमध्ये पावसाची हजेरी; पिकांना मिळणार नवसंजीवनी
अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांना मोठा दिलासा यवतमाळ : यवतमाळमध्ये अखेर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून…
Read More » -
citynews
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; बदलापूरचा बारवी तलाव ओसंडला
सततच्या पावसामुळे जलाशय तुडुंब; नदी-नाल्यांच्या काठावरील गावांना पुराचा धोका ठाणे | प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला…
Read More » -
BreakingNews
पुढील चार ते पाच दिवस राज्यात सामान्य पावसाची शक्यता
डॉल्फिन’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला सध्या धोका नाही; काही भागांत ऑगस्टमध्ये अतिसामान्य पावसाचा अंदाज नागपूर : चीनच्या पूर्वेकडील भागाला ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा जोरदार…
Read More » -
Amravati
बडनेऱ्यात पंधरा दिवसांनंतर पावसाची दमदार एन्ट्री
मुसळधार सरींनी उकाड्यापासून नागरिकांना दिलासा; काही सखल भागांत पाणी साचले बडनेरा | प्रतिनिधी गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या…
Read More » -
citynews
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; नाशिकसह ७ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
जळगाव, नाशिकसह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काहीसा ओसरलेला…
Read More » -
citynews
यवतमाळकरांसाठी दिलासादायक बातमी! निळोणा धरण ओव्हरफ्लो; पाणीटंचाईची चिंता दूर
मुसळधार पावसाचा सकारात्मक परिणाम; शहराच्या नियमित पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा, नागरिकांना दिलासा यवतमाळ | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे…
Read More » -
citynews
राज्यात मुसळधार पावसाचा कहर; नद्या दुथडी भरून, धरणांतून विसर्ग सुरू, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर; रेड अलर्ट, पूरस्थिती आणि वाहतुकीवर परिणाम मुंबई | प्रतिनिधी राज्यात जुलै महिन्याच्या…
Read More » -
citynews
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; हवामान विभागाचा रेड अलर्ट, प्रशासन सतर्क
कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मालेगावसह सहा तालुक्यांत सखल भाग जलमय; पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात रात्रभर…
Read More » -
Buldhana
पेनटाकळी धरणातून कधीही होऊ शकतो पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा 56.51 टक्क्यांवर; नदीपात्रात न जाण्याचे आणि जनावरे सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन मेहकर (जि. बुलढाणा) | प्रतिनिधी बुलढाणा…
Read More » -
Uncategorized
आसाममध्ये दरवर्षी पूर का येतो? कमी पाऊस पडूनही यंदा एवढा मोठा पूर कसा आला?
ईशान्य भारतातील आसाम हे असे राज्य आहे, जिथे दरवर्षी पावसाळा म्हणजे पुराचे संकट. लाखो लोक विस्थापित होतात, शेतीचे नुकसान होते,…
Read More »