Latest News
-
अमरावतीत मातंग समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची हाक
अमरावतीमध्ये मातंग समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मातंग समाज…
Read More » -
पुसदजवळ भीषण अपघात; होमगार्ड जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. मालवाहू टिप्पर आणि दोन दुचाकींच्या जोरदार धडकेत होमगार्ड जवानासह दोन…
Read More » -
महाबळेश्वर आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; 1500 फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून 8 मित्रांचा मृत्यू
महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात सोमवारी (२५ मे) पहाटेच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1500 फूट…
Read More » -
शासनाच्या नव्या निर्णयामुळे हजारो माथाडी कामगारांच्या रोजगारावर संकट; मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी
राज्यातील हजारो माथाडी कामगारांच्या रोजगारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणारे सुमारे दहा…
Read More » -
अमरावतीच्या मसानगंजमध्ये तीव्र पाणीटंचाई; आमदारांच्या श्रेयवादात पाणीपुरवठ्याचे काम रखडल्याचा आरोप
भीषण उन्हाळ्यात अमरावतीतील मसानगंज परिसर पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळत आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना आता या…
Read More » -
अकोल्यात ट्रॅक्टर शोरूमच्या बेसमेंटला भीषण आग; स्फोटांमध्ये दोन अग्निशमन कर्मचारी भाजले
अकोल्यातील शिवानी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर शोरूम आणि सर्व्हिस सेंटरच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात…
Read More » -
नागपुरात ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या; आरोपीची स्वतः पोलिसांना कबुली
नागपुरातील हिवरीनगर झोपडपट्टी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची…
Read More » -
विदर्भात उष्णतेचा कहर; यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून ८ जणांचा मृत्यू
विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून गेल्या ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती…
Read More » -
भोकरदन तालुक्यात बससेवेचा बोजवारा; ५५ क्षमतेच्या बसमध्ये तब्बल १२० प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
भोकरदन तालुक्यातील धावडा-वालसावंगी-भोकरदन मार्गावरील बससेवेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अवघ्या ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १२०…
Read More » -
रीवा अपघातातील साध्वींच्या मृत्यूच्या निषेधार्थ बडनेरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा
मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात जैन समाजातील दोन साध्वींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बडनेरा येथे सकल जैन समाज…
Read More »