mumbai
-
Latest News
दुःखद बातमी! अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून श्रद्धांजली अर्पण
नवी मुंबई येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. महाराष्ट्र राज्य…
Read More » -
Latest News
जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई :- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन…
Read More » -
Latest News
केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
Read More » -
Latest News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा
मुंबई: तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाच्या निमित्ताने त्यांना भक्तिपूर्वक नमन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा…
Read More » -
Latest News
जन्म त्रिशताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार
मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर…
Read More » -
Latest News
शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. ९ : समाजात शांती व सौहार्दयाचे वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही असे सांगून सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयी…
Read More » -
Latest News
Ajit Pawar & Manikrao Kokate: बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचले, माणिकराव कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढला, सगळ्यांदेखत पाणउतारा केला
मुंबई: महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या रोषाचा…
Read More » -
Latest News
अमरावती बेलोरा विमानतळ येथून 16 एप्रिल ला मुंबई कडे उड्डाणं घेणार प्रवासी विमान
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बेलोरा विमानतळावरून १६ एप्रिलपासून थेट मुंबईसाठी प्रवासी विमान सेवा सुरू होणार…
Read More » -
Latest News
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली…
Read More »
