AgriculturalCrisis
-
agriculture
२७ एप्रिलपासून खत–बियाणे विक्रेत्यांचा राज्यव्यापी बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी २७ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत बंदचा इशारा…
Read More » -
agriculture
नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा जोर; भोकरसह अनेक भागांत शेती पिकांचे नुकसान
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने…
Read More » -
agriculture
कामरगाव नाफेड केंद्रावर ‘कमिशन’चा खेळ? व्यापाऱ्यांचा माल पहाटेच खरेदी, शेतकऱ्यांना मात्र रिकाम्या हाताने परत!
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाच्या…
Read More » -
agriculture
अडोळीतील शेतकरी आंदोलनाला तात्पुरता विराम; रविकांत तुपकरांचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम
वाशिम | प्रतिनिधीवाशिम जिल्ह्यातील अडोळी परिसरात कर्जमाफी आणि पीकविम्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. शेतकरी नेते…
Read More » -
agriculture
“आमचं गाव विकत घ्या… नाहीतर इच्छामरण द्या!” – वाशिममधील शेतकऱ्यांचा आक्रोश टोकाला
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावात शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी थेट आंदोलनाचा…
Read More » -
agriculture
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान
वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा कहर केला असून, शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात…
Read More » -
agriculture
“अवकाळी पावसाचा कहर! नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक जमिनदोस्त; अर्धापूर तालुका सर्वाधिक प्रभावित”
नांदेड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा कहर… नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अक्षरशः संकटाचे ठरले आहेत. तीन दिवसांपासून…
Read More » -
agriculture
नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर! शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त; अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक फटका
नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार…
Read More » -
citynews
अवकाळी पावसाचा वाशिममध्ये कहर; गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक गावांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे…
Read More » -
agriculture
भारतात खत संकटाचे सावट? पश्चिम आशियातील तणावाचा शेतकऱ्यांवर परिणाम
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या कृषी क्षेत्रावरही दिसू लागला असून खतांच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर दबाव…
Read More »