Vidarbh Samachar
-
रेशन कार्ड ई-केवायसी ची मुदत आज संपणार!
यवतमाळ :- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ मिळणार…
Read More » -
छत्तीसगडमधून चोरी करून तुमसरमध्ये दुचाकी विक्री; असा झाला भांडाफोड
भंडारा :- वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करायची. यानंतर नंबर प्लेट बदलवून त्यांची कमी किमतीत विक्री करण्याचा त्याचा धंदा सुरु होता.…
Read More » -
महाशिवरात्रिच्या रंगात न्हालं अकोला शहर!
अकोला :- आज महाशिवरात्रीनिमित्त अकोला शहर भक्तिरसात न्हालंय! राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. ‘हर हर महादेव’…
Read More » -
भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटी बसने दोन निरपराध म्हशींना जोरदार धडक दिली आणि त्या जागीच ठार झाल्या
यवतमाळ :- यवतमाळच्या घाटंजी मार्गावरील वडगावजवळ हा भयानक अपघात घडला! भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दोन म्हशींना उडवले आणि त्या…
Read More » -
अकोला मध्ये GST विभागाची धाड – पान मसाला दुकानांवर तपास मोहीम!
अकोलातील मोठी बातमी. GST विभागाने अकोलातील पान मसाला, किराणा आणि अन्य दुकानांवर छापे टाकले आहेत. ही कारवाई अचानक झाली, त्यामुळे…
Read More » -
पेपरफुटी प्रकरणाने घेतला युटर्न, केंद्रसंचालकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा होतोय आरोप
“दहावीच्या परिक्षेचा पहिलाच दिवस आणि मराठीचा पेपर लीक! महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर मोठे…
Read More » -
पेपरफुटी प्रकरणात प्रशासनाची कडक भूमिका आवश्यक – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस पावले गरजेची!
जालना पाठोपाठ आता यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथे पेपरफोडीचे प्रकरण समोर आले आहे. परीक्षा केंद्राचे संचालक श्याम तास्के यांच्यावर प्रश्नपत्रिका…
Read More » -
वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव
वर्धा :- वरदा – वर्धा हे जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचा…
Read More » -
वर्ध्यातील साहित्य, संस्कृती आणि सामाजिक योगदानाची उत्क्रांती: एक ऐतिहासिक दृष्टिकोन
वर्धा :- वर्ध्यात १९६९ सालात ४५ वे व जिल्ह्यातील पहिले अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते, एकाद्या गावात…
Read More »