maharashtranews
-
Latest News
स्वस्तिक प्रभागात हिंदू एकतेचा भव्य जागर; शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
स्वस्तिक प्रभाग, प्रतिनिधी :स्वस्तिक प्रभागात काल आयोजित करण्यात आलेल्या हिंदू सम्मेलनाने परिसरात भक्ती, परंपरा आणि राष्ट्रभावनेचे वातावरण निर्माण केले. शेकडो…
Read More » -
Latest News
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; ‘त्या’ एका वाक्याने वेधलं संपूर्ण राज्याचं लक्ष!
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या…
Read More » -
विधवांसाठी दिलासादायक निर्णय: पतीच्या घरात राहण्याचा कायदेशीर हक्क, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुंबई : पतीच्या निधनानंतर विधवांना त्यांच्या हक्काच्या घरातून हाकलण्याचे प्रकार समाजात वाढत असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि दिलासादायक…
Read More » -
Chhatrapati Sambhaji Nagar
संभाजीनगर हादरले! आईच्या रागावण्याने मन व्यथित – 18 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या
घटना वडगाव कोल्हाटी भागातील; क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली…
Read More » -
Latest News
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती • प्रारुप आराखड्याच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये…
Read More » -
Latest News
MPSC मध्ये पहिली आलेली अश्विनी मृत्यूपुढे हरली, आंघोळीसाठी हिटरने पाणी गरम केलं आणि…,पुणेकरांवर दु:खाचा डोंगर!
पुणे : शेतकऱ्याची लेक एमपीएससीसारख्या परीक्षेत अव्वल येते,ज्यामुळे साऱ्यांना आनंद होतो. पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही. अवघ्या 2…
Read More » -
Latest News
फडणवीस सरकारचे मोठे निर्णय: वीज दर सवलत, २ हजार कोटींचं कर्ज, शेतकऱ्यांना दिलासा आणि आणखी बरेच काही!
मुंबई : राज्य सरकारने आजच्या (9 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यांचा थेट फायदा शेतकरी, शहरे आणि…
Read More » -
Latest News
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोध्दारच्या कामांना गती द्या – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या जीर्णोद्धाराकरिता 149 कोटींच्या कामांना गती देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.…
Read More » -
Latest News
डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज -प्रा. राम शिंदे
अहिल्यानगर : आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक असून डिजिटल शिक्षण धोरण स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे…
Read More » -
Latest News
शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नाही – तात्काळ मदत पोहोचवणार – बावनकुळे
राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर…
Read More »